नागपूर : वारी एनर्जीज लिमिटेड या आघाडीच्याe जागतिक शुद्ध ऊर्जा संक्रमण कंपनीने आज भारताच्या, ऊर्जा सुरक्षितता व उत्पाीदन स्वाएवलंबीत्वामधील प्रवासामध्ये महत्त्वाचा टप्पान संपादित केला. कंपनीने नागपूरमधील बुटीबोरी येथे आगामी एकात्मिक सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन केंद्राचा भूमीपूजन समारंभ उत्साहात पार पडला.
या प्लां टमध्येह सौर इनगॉट्स व वेफर्ससाठी प्रत्येफकी १० गिगावॅट क्षमता असेल, ज्याासह ते भारतातील सर्वात मोठे एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पा दन संकुल असेल. हा प्रकल्प् भारतातील अपस्ट्रीाम सौर उत्पातदन परिसंस्था प्रबळ करण्यासह देशातील झपाट्याने विकसित होत असलेल्या सौर क्षेत्रासाठी अधिक स्थिर देशांतर्गत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्या च्यात दिशेने प्रमुख पाऊल आहे.

३०० एकर जागेवर पसरलेल्या आणि जवळपास ६,२०० कोटी रूपयांच्यास गुंतवणूकीसह विकसित करण्यारत येणाऱ्या या प्लां्टमध्येा अत्यं त शुद्ध सौर इनगॉट्स व वेफर्सचे उत्पािदन करण्यानत येईल, ज्या्मुळे सौर फोटोवोल्टातइक मूल्यल साखळीचा महत्त्वपूर्ण पाया ठरेल. या अपस्ट्रीनम कम्पोवनण्ट्स मधील देशांतर्गत क्षमता प्रबळ करत हा प्रकल्पट भारताच्या आयातित साहित्यापवरील अवलंबनाला मोठ्या प्रमाणात कमी करेल, तसेच पुरवठा यंत्रणा स्थिरता वाढवेल आणि स्वावलंबी शुद्ध ऊर्जा उत्पालदनाच्याय माध्य मातून ऊर्जा सुरक्षा संपादित करण्यातच्याा देशाच्याय दीर्घकालीन ध्येदयाला पाठिंबा देईल.
कार्यसंचालनाला सुरूवात झाल्याानंतर हा प्लांदट ८,००० हून अधिक प्रत्ययक्ष व अप्रत्यपक्ष रोजगार संधी निर्माण करण्या ची अपेक्षा आहे, ज्यासह महाराष्ट्रा तील प्रादेशिक आर्थिक विकास, कौशल्यो निर्मिती व औद्योगिक विकासामध्ये् योगदान देईल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रारंभ एका औपचारिक समारंभाने झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सरकारी नेते आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्रालचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी वारी एनर्जीजच्या नेतृत्वासोबत उपस्थित राहून या ऐतिहासिक प्रकल्पाची सुरूवात झाली.
याप्रसंगी मत व्यतक्त करत वारी एनर्जीज लिमिटेडचे अध्याक्ष व व्य्वस्थाीपकीय संचालक हितेश दोशी म्ह्णाले, ”भारताच्याज शुद्ध ऊर्जा संक्रमणाला नवीकरणीय अवलंबनासह सौर मूल्यच साखळीमध्येम प्रबळ देशांतर्गत उत्पासदन क्षमता निर्माण करत पाठिंबा मिळेल. नागपूरमध्यें आमच्यार एकात्मिक इनगॉट व वेफर प्लांीटचे भूमीपूजन भारतातील अपस्ट्रीरम सौर उत्पाेदन परिसंस्थेमला प्रबळ करण्याच्याा दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
या महत्त्वापूर्ण कम्पोनण्ट्स साठी मोठ्या प्रमाणात देशांतर्गत क्षमता विकसित करत आमचा भारताच्यार आत्महनिर्भर भारत दृष्टिकोनाप्रती योगदान देण्याोचा, आयातीवरील अवलंबन कमी करण्यााचा आणि देशातील सौर पुरवठा यंत्रणेची स्थिरता वाढवण्यााचा मनसुबा आहे. नागपूरचे धोरणात्मंक लोकेशन, प्रबळ औद्योगिक परिसंस्थाा आणि भारतभरात कनेक्टी्व्ही टी नागपूरला या मोठ्या स्तंरीय प्रकल्पा साठी योग्यि गंतव्यप बनवते. आम्हीस या महत्त्वपूर्ण उपक्रमाला सक्षम करण्यानमध्येा सतत पाठिंबा देण्यांसाठी महाराष्ट्रआ सरकारचे आभार व्ययक्त करतो.
उत्पासदनाव्यततिरिक्त, हा प्रकल्पट प्रांतामधील स्थािनिक रोजगार, कौशल्यण विकास आणि औद्योगिक विकासाप्रती योगदान देईल. भारत विकसित भारत २०४७ दृष्टिकोनाच्याि दिशेने वाटचाल करत असताना निर्माण करण्या त येत असलेल्या जागतिक स्प्र्धात्मटक शुद्ध ऊर्जा उत्पालदन पायाभूत सुविधा देशाला नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानांसाठी जागतिक केंद्र म्हकणून स्थातपित करण्याामध्येश महत्त्वाची भूमिका बजावतील.”
भारत जगातील झपाट्याने विकसित होत नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठ म्हतणून उदयास येत आहे, ज्यामला प्रबळ धोरणात्मतक उपक्रमांचा पाठिंबा आहे, ज्यां्चा देशांतर्गत उत्पा्दन क्षमता विस्ता्रित करण्यावचा आणि ऊर्जा स्वाावलंबीत्व प्रबळ करण्याबचा मनसुबा आहे. हा नवीन इनगॉट व वेफर प्लांरट भारताचा सौर उत्पादन पाया दृढ करण्या्च्याी, तसेच देशाच्या दीर्घकालीन शुद्ध ऊर्जा महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यालच्याौ दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.


